व्हिडिओ

बांगलादेशमधील अराजकतेचा डाळिंबाला फटका; डाळिंब उत्पादक शेतकरी संकटात

बांगलादेशमधील अराजकतेचा डाळिंबाला फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

अभिराज उबाळे, पंढरपूर

बांगलादेशमधील अराजकतेचा डाळिंबाला फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे. सांगोला तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. 50 टन डाळिंब कोलकातामध्ये अडकून पडल्याची माहिती मिळत आहे. तर दोनशे टन निर्यातक्षम डाळिंब सांगोल्यात अडकून पडल्याची माहिती मिळत आहे.

केंद्र सरकारने या परिस्थितीतून मार्ग काढून शेतकऱ्यांना नुकसान होण्यापासून वाचवण्याची मागणी सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. यामुळे आता डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Disha Salian Case: 'उंची पेंग्विनसारखी, चाल बदकासारखी...'; ठाकरे गटाचा पुन्हा हल्लाबोल म्हणाले...

SEBI Highest Penalty : SEBI नं जेन स्ट्रीट ग्रुपला 4,843 कोटी रुपयांचा दंड ठोठावला

Latest Marathi News Update live : विधानभवन परिसरात प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक

Car Accident CCTV Footage : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्यानं 4-5 जणांना उडवलं