व्हिडिओ

बांगलादेशमधील अराजकतेचा डाळिंबाला फटका; डाळिंब उत्पादक शेतकरी संकटात

बांगलादेशमधील अराजकतेचा डाळिंबाला फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

अभिराज उबाळे, पंढरपूर

बांगलादेशमधील अराजकतेचा डाळिंबाला फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे. सांगोला तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. 50 टन डाळिंब कोलकातामध्ये अडकून पडल्याची माहिती मिळत आहे. तर दोनशे टन निर्यातक्षम डाळिंब सांगोल्यात अडकून पडल्याची माहिती मिळत आहे.

केंद्र सरकारने या परिस्थितीतून मार्ग काढून शेतकऱ्यांना नुकसान होण्यापासून वाचवण्याची मागणी सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. यामुळे आता डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा