व्हिडिओ

बांगलादेशमधील अराजकतेचा डाळिंबाला फटका; डाळिंब उत्पादक शेतकरी संकटात

बांगलादेशमधील अराजकतेचा डाळिंबाला फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

अभिराज उबाळे, पंढरपूर

बांगलादेशमधील अराजकतेचा डाळिंबाला फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे. सांगोला तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. 50 टन डाळिंब कोलकातामध्ये अडकून पडल्याची माहिती मिळत आहे. तर दोनशे टन निर्यातक्षम डाळिंब सांगोल्यात अडकून पडल्याची माहिती मिळत आहे.

केंद्र सरकारने या परिस्थितीतून मार्ग काढून शेतकऱ्यांना नुकसान होण्यापासून वाचवण्याची मागणी सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. यामुळे आता डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ganeshotsav 2025 Toll-Free Passes: बाप्पाचा आर्शिवाद! कोकण प्रवासासाठी विशेष पास कसा मिळवायचा? जाणून घ्या...

Gold Rate Today : देशभरात सोने-चांदीच्या किमतींतील घसरणीला ब्रेक; तुमच्या शहरातील दर जाणून घ्या

Anjali Damania On Dhananjay Munde : 'ती' फाईल गायब केली' दमानियांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

Devendra Fadnavis Called Sharad pawar And Uddhav Thackeray : "आम्हाला तुमच्याही पाठिंब्याची गरज" फडणवीसांची थेट पवार आणि ठाकरेंना फोनवर विनंती; राजकीय वर्तुळात भूकंप