व्हिडिओ

Wardha: खरेदी हमीभावाप्रमाणे होत नसल्यानं शेतकरी संतप्त, वैतागून पेटवला कापूस

वर्ध्यात संतप्त शेतकऱ्याने विक्रीस आणलेला कापूस वाहनातच पेटवण्याचा प्रयत्न केला. वाहनात भरलेल्या कापसावर संतप्त शेतकऱ्याने माचीसची काडी फेकली.

Published by : Team Lokshahi

वर्ध्यात संतप्त शेतकऱ्याने विक्रीस आणलेला कापूस वाहनातच पेटवण्याचा प्रयत्न केला. वाहनात भरलेल्या कापसावर संतप्त शेतकऱ्याने माचीसची काडी फेकली. सकाळी दहा वाजता पासून शेतकऱ्याने विक्रीसाठी कापूस आणला होता, सायंकाळपर्यंत विक्री झाली नाही त्यामुळे शेतकरी संतप्त झाला.

वर्ध्यात शेतकऱ्याच्या कापसाला नोंदणी नसल्यानं खरेदीला नकार मिळाला होता. यामुळं संतप्त शेतकऱ्यानं संपूर्ण कापूसचं पेटवून दिल्याचा प्रकार घडलाय. अमोल ठाकरे असं या शेतकऱ्याचं नाव आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा