व्हिडिओ

Wardha: खरेदी हमीभावाप्रमाणे होत नसल्यानं शेतकरी संतप्त, वैतागून पेटवला कापूस

वर्ध्यात संतप्त शेतकऱ्याने विक्रीस आणलेला कापूस वाहनातच पेटवण्याचा प्रयत्न केला. वाहनात भरलेल्या कापसावर संतप्त शेतकऱ्याने माचीसची काडी फेकली.

Published by : Team Lokshahi

वर्ध्यात संतप्त शेतकऱ्याने विक्रीस आणलेला कापूस वाहनातच पेटवण्याचा प्रयत्न केला. वाहनात भरलेल्या कापसावर संतप्त शेतकऱ्याने माचीसची काडी फेकली. सकाळी दहा वाजता पासून शेतकऱ्याने विक्रीसाठी कापूस आणला होता, सायंकाळपर्यंत विक्री झाली नाही त्यामुळे शेतकरी संतप्त झाला.

वर्ध्यात शेतकऱ्याच्या कापसाला नोंदणी नसल्यानं खरेदीला नकार मिळाला होता. यामुळं संतप्त शेतकऱ्यानं संपूर्ण कापूसचं पेटवून दिल्याचा प्रकार घडलाय. अमोल ठाकरे असं या शेतकऱ्याचं नाव आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Nashik Building Collapsed : नाशिकमध्ये इमारत कोसळली, सहा ते सातजण जखमी

Latest Marathi News Update live : जुन्या नाशिक परिसरातील त्रंबक पोलीस चौकी पाठीमागे इमारत कोसळली

Latest Marathi News Update live : मध्य रेल्वेच्या सुमारे 720 आणि पश्चिम रेल्वेच्या 100 लोकल फेऱ्या रद्द

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना रोजगारात नवीन प्रश्न निर्माण होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य