व्हिडिओ

Bachchu Kadu: "फडणवीस घात करतील असं वाटत नाही, जरांगेंनी टोकाची भूमिका घेऊ नये"

Published by : Team Lokshahi

आमदार बच्चू कडू यांनी मनोज जरांगे यांना आवाहन केलं आहे. जरांगे पाटील यांनी एकदम टोकाची भूमिका घेऊ नये, त्यांनी मुंबईत जाऊ नये. प्रचंड मेहनत त्यांनी आंदोलनासाठी केली, लोकांचा विश्वस आहे. काही शक्ती असतात, ज्या आंदोलन भरकटळल पाहिजे म्हणून काम करतात, त्याला आपण बळी पडू नये. मुंबईला जाण्याचा निर्णय त्यांनी मागे घ्यावं अस माझं मत आहे. मी जरांगे यांच्या सोबत आहे पण त्यांनी सागर बंगल्यावर जाऊ नये. देवेंद्र फडणवीस घात करतील असं मला वाटत नाही, असं आमदार बच्चू कडू म्हणाले.

IPL 2024 : अभिषेक-क्लासेनचा झंझावात! वादळी खेळी करून पंजाब किंग्जचा उडवला धुव्वा, हैदराबादचा दमदार विजय

"पाकिस्तानचा झेंडा घेऊन मिरवणाऱ्या उबाठाच्या उमेदवारांवर कारवाई करा"; किरण पावसकरांचा ठाकरेंवर हल्लाबोल

IPL 2024 : आरसीबीने CSK विरोधात रचला इतिहास; टी-२० क्रिकेटमध्ये 'हा' कारनामा करणारा ठरला पहिला संघ

"लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांमध्ये महाविकास आघाडीनेच बाजी मारलीय"; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा मोठा दावा

"एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायला तयार होतो"; शरद पवारांच्या विधानाला संजय राऊतांनी दिलं रोखठोक प्रत्युत्तर, म्हणाले...