व्हिडिओ

Bharat Jodo Yatra: 10 मार्चला भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात, समारोपाची मोठी सभा मुंबईत होणार

काँग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा 10 मार्चला महाराष्ट्रामध्ये येत आहे. 13 किंवा 14 तारखेला मुंबईत यात्रेचा समारोप होणार आहे.

Published by : Team Lokshahi

काँग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा 10 मार्चला महाराष्ट्रामध्ये येत आहे. 13 किंवा 14 तारखेला मुंबईत यात्रेचा समारोप होणार आहे. यात्रेच्या समारोपाची मोठी सभा मुंबईत होणार आहे. काँग्रेस लोकसभा निवडणुकीचे रणशिंग या सभेतून फुंकणार आहे.

नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यांतून प्रवेश करून 13 किंवा 14 तारखेला मुंबईत यात्रेचा समारोप होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यात्रेच्या समारोपाची मोठी सभा मुंबईत होणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा