व्हिडिओ

Bharat Jodo Yatra: 10 मार्चला भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात, समारोपाची मोठी सभा मुंबईत होणार

काँग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा 10 मार्चला महाराष्ट्रामध्ये येत आहे. 13 किंवा 14 तारखेला मुंबईत यात्रेचा समारोप होणार आहे.

Published by : Team Lokshahi

काँग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा 10 मार्चला महाराष्ट्रामध्ये येत आहे. 13 किंवा 14 तारखेला मुंबईत यात्रेचा समारोप होणार आहे. यात्रेच्या समारोपाची मोठी सभा मुंबईत होणार आहे. काँग्रेस लोकसभा निवडणुकीचे रणशिंग या सभेतून फुंकणार आहे.

नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यांतून प्रवेश करून 13 किंवा 14 तारखेला मुंबईत यात्रेचा समारोप होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यात्रेच्या समारोपाची मोठी सभा मुंबईत होणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराचा गोड प्रसाद

Manikrav Kokate : रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी जिनॅस्ट संयुक्ताला क्रीडामंत्र्यांचा फोन; 'महाराष्ट्राची हिरकणी' म्हणून संबोधत गौरविले

Palghar Gas Leak : बोईसर तारापूर MIDC मध्ये पुन्हा वायुगळती; 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जखमी

Ganesh Festival Pune 2025 : बाप्पा पावला! गणेशोत्सवात 24 तास धावणार मेट्रो, एकदा पाहा वेळापत्रक