व्हिडिओ

Bharat Jodo Yatra: 10 मार्चला भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात, समारोपाची मोठी सभा मुंबईत होणार

काँग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा 10 मार्चला महाराष्ट्रामध्ये येत आहे. 13 किंवा 14 तारखेला मुंबईत यात्रेचा समारोप होणार आहे.

Published by : Team Lokshahi

काँग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा 10 मार्चला महाराष्ट्रामध्ये येत आहे. 13 किंवा 14 तारखेला मुंबईत यात्रेचा समारोप होणार आहे. यात्रेच्या समारोपाची मोठी सभा मुंबईत होणार आहे. काँग्रेस लोकसभा निवडणुकीचे रणशिंग या सभेतून फुंकणार आहे.

नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यांतून प्रवेश करून 13 किंवा 14 तारखेला मुंबईत यात्रेचा समारोप होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यात्रेच्या समारोपाची मोठी सभा मुंबईत होणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sanjay Rauat : "हे सरकार म्हणजे हवा भरलेले फुगे"; विजयी मेळाव्यानंतर राऊतांची पहिली प्रतिक्रिया

Uddhav Thackeray on Devendra Fadanvis : आंतरपाट दूर करणारे अनाजी पंत म्हणत उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर थेट निशाणा

Sanjay Shirsat On Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "पडझड ही उबाठा गटाची झाली, राज ठाकरेंची नाही"

Raj Thackeray On Devendra Fadnavis : "माझे वडील आणि काका इंग्रजीत शिकले पण..." फडणवीसांच्या टीकेला राज ठाकरेंकडून सडेतोड उत्तर