व्हिडिओ

'आठवडाभरात देशात समान नागरी कायदा लागू होईल' केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर यांचा दावा

Published by : Dhanshree Shintre

आठवडाभरात देशात समान नागरी कायदा लागू होईल असा दावा केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर यांनी केला आहे. 'सीएए 7 दिवसात संपूर्ण भारतात लागू होईल'. केंद्रीय मंत्र्यांची मोठी 'हमी' केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते शंतनू ठाकूर यांनी दावा केला आहे की, येत्या सात दिवसांत नागरिकत्व (दुरुस्ती) कायदा संपूर्ण भारतात लागू केला जाईल, पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा येथील एका मेळाव्यात बोलताना त्यांनी हे विधान केले. मी हमी देऊ शकतो की, येत्या सात दिवसांत फक्त पश्चिम बंगालमध्येच नाही तर संपूर्ण भारतात CAA लागू होईल,” असे ठाकूर बंगालमधील दक्षिण 24 परगणा, पश्चिम बंगाल येथील काकद्वीप येथे एका सार्वजनिक मेळाव्याला संबोधित करताना ठाकूर बोलत होते.

नाशिकमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या सभेत घोषणाबाजी; रोहित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Ajit Navle : 2 शब्द कांद्यावर बोलण्याऐवजी शेतकऱ्यांवर जर अशाप्रकारची दडपशाही होत असेल तर ही नक्कीच निषेधार्य गोष्ट आहे

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला; 16 जणांचा मृत्यू

घाटकोपर दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे अजूनही बेपत्ता

पंतप्रधान मोदी यांच्या मुंबई दौऱ्यात अजित पवार गैरहजर