व्हिडिओ

Uday Samant : रत्नागिरी-सिंदुधुर्ग जागेवर दावा, 2 दिवसात निर्णय, उदय सामंत यांची माहिती

Published by : Dhanshree Shintre

मंत्री उदय सामंत गुरुवारी नागपूर येथे पक्षाच्या प्रचारासाठी आले होते. त्यांच्याशी विमानतळावर पत्रकारांनी संवाद साधला. महायुतीच्या जागावाटपाबाबत उदय सामंतांनी मोठं वक्तव्य केलं आहे. '2 दिवसांत जागावाटपाबाबत चित्र स्पष्ट होईल' असं मंत्री उदय सामंत म्हणाले आहेत. 48 जागांबाबत लवकरच निर्णय होईल असंही सामतांनी सांगितले आहे. 'यवतमाळ-वाशिम जागेवर तिढा कायम' असल्याच त्यांनी सांगितलं आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेवर शिवसेनेचा दावा कायम असल्याचही सामंत यांनी सांगितले आहे.

Dengue: राज्यात मागील पाच वर्षांत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ

RCB VS CSK: आरसीबीने 27 धावांनी विजय मिळवून प्लेऑफमध्ये केली दमदार एन्ट्री

Megablock: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर 15 दिवस मेगाब्लॉक; तर काही गाडया रद्द

साताऱ्यातील मिनी काश्मीर आणि महाबळेश्वरमध्ये बरसला अवकाळी पाऊस

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...