व्हिडिओ

Maharashtra Mantralaya : 'या' कारणामुळे मंत्रालयात सामान्यांसाठीचा प्रवेश पास बंद

मंत्रालयात सामन्यांसाठी प्रवेश पास बंद करण्यात आला आहे. प्रवेश पास देणाऱ्या संगणकात बिघाड झाली आहे.

Published by : Dhanshree Shintre

डिजिटल इंडियाचे स्वप्न उराशी बाळगले असले तरी ई-सेवा केंद्रातील कामकाज अनेकवेळा इंटरनेटअभावी खोळंबते. सरकारी कार्यालयातील सर्व्हर वारंवार डाऊन असतात. मंत्रालयात सामन्यांसाठी प्रवेश पास बंद करण्यात आला आहे. प्रवेश पास देणाऱ्या संगणकात बिघाड झाली आहे.

राज्यभरातून आलेल्या सामन्यांच्या खोळंबा झाला आहे. प्रवेश पास देणाऱ्या संगणकांचं पास मात्र युद्ध पातळीवर सुरु आहे. त्यामुळे मंत्रालयातील प्रवेश पत्रिका विभाग व इतर काही विभागातील कामांवर परिणाम झाला. इंटरनेट सेवा बंद पडल्यामुळे नागरिकांची गेटवर मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन गैरसोय झाली. परिणामी गेटवर नागरिकांची मोठी गर्दी झाली. इंटनेट नसल्याने ऑनलाईन सेवा ठप्प झाल्या होत्या. त्यामुळे काही लेखी पास मिळण्यास सुरुवात केली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Saath Nibhana Saathiya Gopi Bahu : 'साथ निभाना साथिया' फेम 'गोपी बहू'ने गुपचुप केले लग्न, जाणून घ्या कोण आहे? जियाचा नवरा

GST Slab : आता अनेक वस्तूंवरील कर दर कमी होणार! GST चे चार पैकी दोन स्लॅब रद्द होणार; सर्वसामान्यांना मोठा दिलासा

Uttar Pradesh Crime : नोरा फतेहीसारखी फिगर मिळवण्यासाठी पतीने केला पत्नीचा छळ; नेमकं प्रकरण काय?

Asia Cup 2025 : ब्रोंको टेस्ट पास करा तरचं संघात चान्स! BCCI चा नवा नियम; ब्रोंको टेस्ट म्हणजे काय? Bronco Test