व्हिडिओ

Eknath Khadse: देवेंद्र फडणवीसांवर जरांगेंचे गंभीर आरोप, खडसे काय म्हणाले पाहा?

Published by : Team Lokshahi

मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले असून आजच्या भाषणात बोलल्याप्रमाणे ते आंदोलनास्थळावरून मुंबईमधील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. यावर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांवर अत्यंत गंभीर आरोप केला आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आहेत, त्यामुळे त्यांना विष देऊन मारुन टाकण्याचं कट रचण हा जो आरोप आहे या आरोपाची चौकशी गृहमंत्री या नात्याने त्यांनी केली पाहीजे आणि जे सत्य आहे ते जनते समोर आलं पाहीजे, असं एकनाथ खडसे म्हणाले.

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

"देशभक्त शब्दावर आक्षेप घेणारे फडणवीस देशद्रोही आहेत"; उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्र्यांवर पलटवार

Shivsena UBT : ठाकरे गट -भाजप कार्यकर्ते भिडले, कोटे समर्थकांनी पैसे वाटल्याचा ठाकरे गटाचा आरोप