व्हिडिओ

Electricity Fare: नागरिकांसाठी आनंदाची बातमी; वीज दर होणार कमी; एप्रिलनंतर लागू होणार निर्णय

नागरिकांसाठी आनंदाची बातमी! 1 एप्रिलनंतर वीज दर कमी होणार, 50 ते 60 रुपयांनी बिल कमी करण्याचा प्रस्ताव महावितरणकडून मांडला.

Published by : Prachi Nate

राज्यात वीज दरवाढीचा प्रस्ताव आयोगाकडे पाठवण्यात आलेला आहे. 1 एप्रिलनंतर हा नियम लागू होणार आहे. तर 50 ते 60 रुपयांनी बिल कमी करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. महावितरणकडून पहिल्यांदाच ग्राहकांना दिलासा देण्यात आला आहे. ज्यात 50 तो 60 रुपयांनी बिल कमी करण्याचा प्रस्ताव राज्य वीज नियमक आयोगाकडे दिला आहे.

तसेच 200 युनिटपर्यंत वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी जवळपास समान दर ठेवण्याचा प्रस्ताव देखील यावेळी मांडण्यात आला आहे. त्यामुळे महागाईत देखील सुखद धक्का महावितरणकडून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. महावितरणला पुढील 5 वर्षांसाठी दर पुनर्रचनेतील बदलांसाठीचा प्रस्ताव आयोगाकडे द्यावा लागतो, त्यानुसार महावितरणने 2029 ते 2030 अशा पाच वर्षांसाठीच्या दरपुनर्रचनेचा प्रस्ताव आयोगाकडे दिला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Wadala Vitthal Mandir : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विठुरायाच्या चरणी नतमस्तक; प्रति पंढरपुरात पांडुरंगाची केली महापूजा

Latest Marathi News Update live : कोकण किनारपट्टीला आज ऑरेंज अलर्ट, ग्रामीण भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

Ashadi Ekadashi 2025 : शेतकरी, कष्टकरी, सर्व जनतेच्या सुख-समृद्धी व राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांची पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना

आजचा सुविचार