व्हिडिओ

Maharashtra: केंद्र सरकारकडून इथेनॉल निर्मितीला परवानगी

Published by : Team Lokshahi

केंद्र सरकारने उसाच्या रसापासूनच्या इथेनॉल निर्मितीवरील बंदी अखेर मागे घेतली आहे. आता उद्यापासून इथेनॉल निर्मिती करण्यास परवानगी देण्यात आली आहे. 15 दिवसांपूर्वी केंद्र सरकारने उसापासूनच्या इथेनॉल निर्मितीवर बंदी घातली होती. मात्र ऊस उत्पादकांमधील नाराजीनंतर केंद्राने आपला निर्णय मागे घेतला आहे. यामुळे साखर कारखानदारांसह ऊस उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...