व्हिडिओ

Maharashtra NCRB Report 2022 : भ्रष्ट्राचारानंतर दंगलीतही महाराष्ट्र देशात अव्वल

महाराष्ट्राने दंगलीच्या घटनांमध्ये देशभरात पहिले स्थान पटकावले आहे. देशात बिघडत चाललेल्या सामाजिक सलोख्याचे सर्वात वाईट परिणाम महाराष्ट्रावर झाले आहेत.

Published by : Team Lokshahi

महाराष्ट्राने दंगलीच्या घटनांमध्ये देशभरात पहिले स्थान पटकावले आहे. देशात बिघडत चाललेल्या सामाजिक सलोख्याचे सर्वात वाईट परिणाम महाराष्ट्रावर झाले आहेत. 2022 मध्ये विविध गुन्हेगारी घटनांबाबत राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने नुकतीच नवीन आकडेवारी जाहीर केली. यात महाराष्ट्रात दंगलीचे तब्बल 8,218 गुन्हे दाखल झाले आहेत. हत्यांच्या बाबतीत महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी, तर 'पोक्सो'च्या गुन्ह्यांमध्येही राज्यात वाढ झाल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा