व्हिडिओ

Hingoli: दुष्काळी स्थितीमुळे हिंगोलीतील शेतकरी हतबल

हिंगोलीतील शेतकऱ्यांनी अवयव विक्रीला काढल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता हिंगोलीच्या तपोवन गावातील शेतकऱ्यांनी रक्त विक्रीला काढल्याची घटना समोर आली आहे.

Published by : Dhanshree Shintre

हिंगोलीतील शेतकऱ्यांनी अवयव विक्रीला काढल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता हिंगोलीच्या तपोवन गावातील शेतकऱ्यांनी रक्त विक्रीला काढल्याची घटना समोर आली आहे. दुष्काळी स्थितीमुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी थेट आपलं रक्तच विक्रीला काढलं आहे. आमचं रक्त विकत घ्या, पण अन्नधान्य द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. हिंगोली जिल्ह्यात मागील तीन वर्षापासून सततची दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर्षी जिल्ह्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने कापूस, तूर, सोयाबीन पिके उध्वस्त झाली आहेत. शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठं नुकसान होऊनही पीक विमा मिळाला नसल्याने हिंगोलीच्या तपोवन येथील शेतकऱ्यांनी स्वतःचं रक्त विक्रीला काढल आहे आमचे रक्त घ्या पण आम्हाला खायला अन्नधान्य दया अशा प्रकारचे स्वतःला पोस्टर लावले आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Chhatrapati Sambhajinagar : विठ्ठल-रुक्मिणीच्या पदस्पर्शाने पावन झालेले 'छोटे पंढरपूर'; वाळूजजवळील भाविकांचे श्रद्धास्थान

Pratap Sarnaik : 'अमराठींसाठी मोफत मराठी शिकवणी', मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

Amravati News : अंधश्रद्धेचा कहर! 10 दिवसांच्या चिमुकल्याला गरम विळ्याचे 39 चटके अन्...

Banner In Front Of Sena Bhavan : विजयी मेळाव्यानंतर सेना भवनासमोर झळकले ठाकरे कुटुंबातील दोन पिढ्यांच्या फोटोचे बॅनर