राज्यात ८ हजार कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा झाल्याचे समोर येत आहे. बीव्हीजी कंपनीला दिलेल्या कंत्राटावरून आरोपांच्या सध्या फेरी झडत आहेत. यावर सरकारने ॲम्ब्युलन्स घोटाळ्याचा आरोप फेटाळला आहे. रूग्णवाहिका पुरवठादार नियमानुसार नेमल्याचा दावा करण्यात येत आहे. ॲम्ब्युलन्सचं कंत्राटाला सरकारच्या उच्च स्तरीय समितीची मान्यता होती.