व्हिडिओ

Grampanchayat Election Result : गावाचा कारभारी ठरणार कोण? मविआ की महायुतीचं ठरणार पारडं जड

Published by : Team Lokshahi

राज्यात आज सर्वांनाच ग्रामपंचायतीच्या निकालाची उत्सुकता आहे. काल ग्रामपंचायत निवडणुकीचं मतदान उत्साहात पार पडलं. आज मतमोजणीनंतर गावचा कारभारी ठरणार आहे. काही तुरळक घटना वगळता राज्यातल्या 2 हजार 359 ग्रामपंचायतींमध्ये रविवारी मतदान झालं. तर गावचा कारभार हाकण्यासाठी थेट जनतेतून 2 हजार 489 सरपंच निवडले जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. राज्यातील राजकीय उलथापालथीनंतर पार पडणारी पहिलीच निवडणूक असल्यामुळे राज्यभरात चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे.

शिरूर मतदारसंघाच्या ईव्हीएम स्ट्राँगरुममधील सीसीटीव्ही 24 तास बंद

Shambhuraj Desai : 4 तारखेला जेव्हा निकाल लागेल तेव्हा चांगल्या मताधिक्याने माननीय नरेश म्हस्के साहेब निवडून येतील

"पहिल्या चार टप्प्यातच आम्ही महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचा सुफडा साफ केला "; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा दावा

मोठी बातमी! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेला उदयपूरमधून अटक

World Hypertension Day 2024 : 'जागतिक उच्च रक्तदाब दिवस' कधी आणि का साजरा केला जातो?