व्हिडिओ

गावात बस थांबत नसल्याने शाळेत जायचे कसे; विद्यार्थ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

Published by : Team Lokshahi

यवतमाळमध्ये ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एसटी महामंडळाची बस हाच एकमेव पर्याय आहे. मात्र नेर तालुक्यातील सोनखास येथे बसच थांबत नसल्यानं तब्बल 40 ते 50 विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास खडतर झाला आहे. सोनखास येथे बसला थांबा द्यावा, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन निवेदन दिले. गावात बस थांबत नसल्याने शाळेत जायचे कसे, असा प्रश्न उपस्थित केला.

देश तोडण्याची भूमिका घेणाऱ्या काँग्रेसला अमित शहांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले; "भारताचं विभाजन..."

Jayant Patil : भुजबळ साहेब नाराज हे आम्ही ऐकून आहे

Summers: उन्हातून घरी आल्यावर चुकूनही करू नका 'या' गोष्टी...

India Alliance Meeting : बीकेसीत इंडिया आघाडीचं शक्तिप्रदर्शन, मविआ उमेदवारांच्या प्रचारासाठी होणार सभा

Anil Deshmukh : तटकरे साहेब हॉटेलमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना भेटले; आमच्या संपर्कात जरी ते आले तरी आम्ही त्यांना घेणार नाही