व्हिडिओ

Team India: टीम इंडियाला मायदेशी परतण्यासाठी लागणार 12 तास; पावसामुळे बार्बाडोस विमानतळ बंद

T20 वर्ल्डकपच्या विजयासाठी भारतीयांना आता प्रतिक्षा करावी लागणार आहे.

Published by : Dhanshree Shintre

T20 वर्ल्डकपच्या विजयासाठी भारतीयांना आता प्रतिक्षा करावी लागणार आहे. कारण आपली इंडियन टीम बार्बाडोसमध्ये अडकली आहे. त्या ठिकाणी चक्रीवादळ पाहायला मिळत आहे. वारा वाहतोय आणि उड्डाण रद्द आहेत.

त्यामुळे बार्बाडोसमध्ये अडकलेल्या टीम इंडियाला मायदेशी परतण्यासाठी 6 ते 12 तास लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. बार्बाडोस विमानतळ उघडण्यासाठी 6 ते 12 तास लागणार असल्याची शक्यता आहे. हादळ आणि वाऱ्यामुळे बार्बाडोस विमानतळ बंद आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ind vs Eng 3rd Test Match : इंग्लंडनं 22 धावांनी सामना जिंकला; जडेजा-सिराजची झुंज अपयशी, इंग्लंड संघ 2-1 नं आघाडीवर

Latest Marathi News Update live : भारत विरूद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना भारताने गमावला; इंग्लंड 22 धावांनी जिंकली

Raj Thackeray : राज ठाकरेंच्या व्हिडिओ काढण्यासंबंधीत 'त्या' विधानामुळे वादंग; मिश्रा, शर्मा, राय या वकिलांची महासंचालकांकडे तक्रार

Jio New Plans : युजर्ससाठी Jio चा नवीन 84 दिवसांचा प्लॅन; जाणून घ्या फायदे