व्हिडिओ

Team India: टीम इंडियाला मायदेशी परतण्यासाठी लागणार 12 तास; पावसामुळे बार्बाडोस विमानतळ बंद

T20 वर्ल्डकपच्या विजयासाठी भारतीयांना आता प्रतिक्षा करावी लागणार आहे.

Published by : Dhanshree Shintre

T20 वर्ल्डकपच्या विजयासाठी भारतीयांना आता प्रतिक्षा करावी लागणार आहे. कारण आपली इंडियन टीम बार्बाडोसमध्ये अडकली आहे. त्या ठिकाणी चक्रीवादळ पाहायला मिळत आहे. वारा वाहतोय आणि उड्डाण रद्द आहेत.

त्यामुळे बार्बाडोसमध्ये अडकलेल्या टीम इंडियाला मायदेशी परतण्यासाठी 6 ते 12 तास लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. बार्बाडोस विमानतळ उघडण्यासाठी 6 ते 12 तास लागणार असल्याची शक्यता आहे. हादळ आणि वाऱ्यामुळे बार्बाडोस विमानतळ बंद आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Meenatai Thackeray Statue : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत

Latest Marathi News Update live : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींनी घाईघाईने निर्णय घेऊ नका, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Kiran Kale Shivsena UBT : ठाकरेंच्या शिवसेनेच्या किरण काळेंवर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?