व्हिडिओ

Prakash Ambedkar: जरांगेंनी जालन्यातून लोकसभा लढवावी, प्रकाश आंबेडकरांचा मनोज जरांगेंना सल्ला

जारांगे पाटलांनी त्यांचा लढा राजकीय केला पाहिजे असा सल्ला प्रकाश आंबेडकरांनी जारांगे पाटील यांना दिलाय. कुणबी संदर्भातील मागणी पूर्ण झाल्याचं दिसत आहे.

Published by : Team Lokshahi

जारांगे पाटलांनी त्यांचा लढा राजकीय केला पाहिजे असा सल्ला प्रकाश आंबेडकरांनी जारांगे पाटील यांना दिलाय. कुणबी संदर्भातील मागणी पूर्ण झाल्याचं दिसत आहे. आता गरीब मराठा यांचा प्रश्न शिल्लक राहिलेला आहे आणि तो शिंदे आयोगावर अवलंबून आहे असं सरकार म्हणत आहे. 20 तारखेला होणारा मसुदा काय आहे? ते अजून सरकारने सांगितलं नाही. त्यामुळे त्यात गरीब मराठ्यांचा प्रश्न आहे की नाही हे कळायला मार्ग नाही.

येत्या 20 दिवसात आचार संहिता लागण्याची शक्यता आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. 80 सलापासून मराठ्यांच्या आरक्षणासाठी लढलेल्या वेगवेगळ्या संघटनांना निझामी मराठ्यांनी जिरवून टाकल्याचा आरोप आंबेडकरांनी केला आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत जालण्यातून जारांगे पाटील यांनी निवडणूक लढवावी असा सल्लाही आंबेडकरांनी यावेळी दिला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

NEET-UG 2025 : निकालांविरुद्धची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

Peanut Kadhi Recipe : आषाढीच्या उपवासाला तयार करा चविष्ट शेंगदाण्याची कढी

गरमागरम डाळ, भात अन् त्यावर तूप घालून खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या