व्हिडिओ

Jitendra Awhad on Markadwadi |... मग Election Commission का घाबरलं? पोलिसांनी 144 का लावला? - आव्हाड

जितेंद्र आव्हाडांनी मार्कडवाडीच्या नागरिकांच्या रिचेकींग निर्णयावर सवाल केला. कायदा सुव्यवस्था आणि शासनाच्या भूमिकेबद्दल ते बोललेत. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी शपथ घेण्याचा सल्ला दिला.

Published by : shweta walge

मार्कडवाडीच्या नागरिकांनी रिचेकींगचा निर्णय घेतला. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होता का? शासन मध्येच का पडले? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी केलाय. त्याचबरोबर लोकांना अटक केली जात असल्याबाबतही ते बोललेत. मार्कडवाडीची आग सगळीकडे लागेल असं त्यांना वाटलं आम्हाला मुक्त व्हायचंय, आम्ही शपथ कशी घेऊ असा सवालही आव्हाडांनी केलाय. तर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी चर्चा करून उद्या शपथ घेण्यास सांगितले असून आंदोलन त्यानंतर करता येईल असा सल्ला दिल्याचंही आव्हाडांनी सांगितलं. समाजवादी पक्ष बाहेर पडतोय असं त्यांनी सांगितलं, त्यांच्याशी आम्ही चर्चा करू असंही जितेंद्र आव्हाडांनी यावेळी स्पष्ट केलं.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा