व्हिडिओ

Jitendra Awhad on Markadwadi |... मग Election Commission का घाबरलं? पोलिसांनी 144 का लावला? - आव्हाड

जितेंद्र आव्हाडांनी मार्कडवाडीच्या नागरिकांच्या रिचेकींग निर्णयावर सवाल केला. कायदा सुव्यवस्था आणि शासनाच्या भूमिकेबद्दल ते बोललेत. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी शपथ घेण्याचा सल्ला दिला.

Published by : shweta walge

मार्कडवाडीच्या नागरिकांनी रिचेकींगचा निर्णय घेतला. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होता का? शासन मध्येच का पडले? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी केलाय. त्याचबरोबर लोकांना अटक केली जात असल्याबाबतही ते बोललेत. मार्कडवाडीची आग सगळीकडे लागेल असं त्यांना वाटलं आम्हाला मुक्त व्हायचंय, आम्ही शपथ कशी घेऊ असा सवालही आव्हाडांनी केलाय. तर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी चर्चा करून उद्या शपथ घेण्यास सांगितले असून आंदोलन त्यानंतर करता येईल असा सल्ला दिल्याचंही आव्हाडांनी सांगितलं. समाजवादी पक्ष बाहेर पडतोय असं त्यांनी सांगितलं, त्यांच्याशी आम्ही चर्चा करू असंही जितेंद्र आव्हाडांनी यावेळी स्पष्ट केलं.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी