Kolhapur Rain Team Lokshahi
व्हिडिओ

कोल्हापूरला महापूराचा धोका?

महाराष्ट्रात पावसानं चांगलाच जोर धरलेला आहे. कोल्हापुरातून राधानगरी धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्यामुळं प्रशासन आणि यंत्रणा सतर्क झाल्या आहेत

Published by : Team Lokshahi

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट दिला आहे. गेल्या चार दिवसापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पंचगंगेने इशारा पातळी ओलांडून धोका पातळीकडे वाटचाल सुरू केली आहे. त्यामुळे कोल्हापुरात पूर परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

त्यातच राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलीत दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. मुसळधार पावसामुळे 50 पेक्षा अधिक ठिकाणी रस्ते वाहतूक बंद केली असून 81 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, तर अनेक जणांना स्थलांतर होण्याचे आवाहन केले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी नावाचे वादळ पुन्हा जोमात, 52 चेंडूत 10 चौकार अन् 7 षटकारांसह इंग्लंडला चोपल

Eknath shinde On Thackeray vijayi melava : "...त्यासाठी मनगटात जोर लागतो", ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Raj Thackeray : भाषणानंतर राज ठाकरेंनी व्यक्त केली होती दिलगिरी, कारण ऐकून बसेल धक्का...

Devendra Fadanvis On Vijayi Melava : विजयी मेळाव्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मानले खोचक आभार ; म्हणाले, "मला जबाबदार धरलं त्यासाठी..."