व्हिडिओ

Uday Samant : 'नो कॉम्प्रोमाईझ ! अंमली पदार्थ मुक्त जिल्हा करा – पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचे पोलिसांना निर्देश

उदय सामंत: 'नो कॉम्प्रोमाईझ'! रत्नागिरी जिल्हा अंमली पदार्थ मुक्त करण्याचे पोलिसांना निर्देश

Published by : Team Lokshahi

रत्नागिरी जिल्हा अंमली पदार्थ मुक्त करायचा आहे. त्यासाठी कोणतीही तडजोड न करता अंमली पदार्थाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलिसांनी तातडीने कारवाईची मोहिम सुरु करावी. याचपार्श्वभूमीवर राज्याचे पालमंत्री डॉ. उदय सामंत यांनी माध्यमांसोबत संवाद साधला आहे.

डॉ. उदय सांमत म्हणाले की, "अंमली पदार्थांच्या सेवनासंदर्भातल्या ज्या काही तक्रारी येत आहेत. त्याच्यावर ठोस भूमिका पोलिस प्रशासानाने त्याचबरोबर जिल्हाधिकारी, प्रांताधिकाऱ्यांनी घेतल्या पाहिजे. या संदर्भातल्या सूचना देण्यासाठी आमची बैठक होती. अमंली पदार्थांचे जिल्ह्यातून नामोनिषाण मिटलं पाहिजे. यासाठी कशा पद्धतीने कारवाई करायची यासंदर्भाचे नियोजन देखील पोलिसांनी करावं अशा सूचना मी दिलेल्या आहेत. आमचा असा प्रयत्न राहिल की, अमली पदार्थांच्या विळख्यातून सुटलेला महाराष्ट्रातला पहिला जिल्हा रत्नागिरी असेल अशा पद्धतीने अधिकाऱ्यांनी काम करावे. अशा सुचना आजच्या बैठकीत देण्यात आल्या आहेत".

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : थोड्याच वेळात राज ठाकरे यांची पत्रकार परिषद

Raj Thackeray - Devendra Fadnavis : राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Pune : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव राजगड; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऐतिहासिक निर्णय

Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज