व्हिडिओ

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंचा सरकारवर गंभीर आरोप

शिंदे-फडणवीस सरकारवर मनोज जरांगे पाटील यांनी मोठा आरोप केला आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

जालना : सरकार खूप मोठे षडयंत्र रचणार आहे. आपल्यावर ट्रॅप लावला जातोय, असा मोठा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. काही मराठा समन्वकांचं नाव न घेता जरांगेंनी टीका केली आहे. त्यांना मी आतून खपत नाही, अशा लोकांना सरकार हाताशी धरत आहे. सरकारने काही मंत्र्यांनी त्यांना हाताशी धरलंय. हिंसाचार सुद्धा हीच मंडळी घडून आणणार आणि डाग मराठ्यांना लावणार, असेही जरांगेंनी म्हंटले आहे. तसेच, एकदा आरक्षण मिळाल्यानंतर मी डोंगरात किंवा हिमालयात जाईन, असेही त्यांनी सांगितले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : "कोण जैन लोक आहेत जी...", फडणवीसांच्या भेटीनंतर राज ठाकरेंची बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालासह अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू