व्हिडिओ

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंचा सरकारवर गंभीर आरोप

शिंदे-फडणवीस सरकारवर मनोज जरांगे पाटील यांनी मोठा आरोप केला आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

जालना : सरकार खूप मोठे षडयंत्र रचणार आहे. आपल्यावर ट्रॅप लावला जातोय, असा मोठा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. काही मराठा समन्वकांचं नाव न घेता जरांगेंनी टीका केली आहे. त्यांना मी आतून खपत नाही, अशा लोकांना सरकार हाताशी धरत आहे. सरकारने काही मंत्र्यांनी त्यांना हाताशी धरलंय. हिंसाचार सुद्धा हीच मंडळी घडून आणणार आणि डाग मराठ्यांना लावणार, असेही जरांगेंनी म्हंटले आहे. तसेच, एकदा आरक्षण मिळाल्यानंतर मी डोंगरात किंवा हिमालयात जाईन, असेही त्यांनी सांगितले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

गरमागरम डाळ, भात अन् त्यावर तूप घालून खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या

Sanjay Raut : 'राज्याच्या सामाजिक, राजकीय वातावरणात नवे बदल घडणार'; संजय राऊतांचं विजयी मेळाव्याबाबत सूचक वक्तव्य

Latest Marathi News Update live : विधानभवन परिसरात प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक

School Bus Accident : विद्यार्थ्यांनी भरलेल्या स्कूल बसला चंदनापुरी घाटात अपघात, विद्यार्थी जखमी