व्हिडिओ

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंचा सरकारवर गंभीर आरोप

शिंदे-फडणवीस सरकारवर मनोज जरांगे पाटील यांनी मोठा आरोप केला आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

जालना : सरकार खूप मोठे षडयंत्र रचणार आहे. आपल्यावर ट्रॅप लावला जातोय, असा मोठा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. काही मराठा समन्वकांचं नाव न घेता जरांगेंनी टीका केली आहे. त्यांना मी आतून खपत नाही, अशा लोकांना सरकार हाताशी धरत आहे. सरकारने काही मंत्र्यांनी त्यांना हाताशी धरलंय. हिंसाचार सुद्धा हीच मंडळी घडून आणणार आणि डाग मराठ्यांना लावणार, असेही जरांगेंनी म्हंटले आहे. तसेच, एकदा आरक्षण मिळाल्यानंतर मी डोंगरात किंवा हिमालयात जाईन, असेही त्यांनी सांगितले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा