अंतरवाली सराटीतील दगडफेकीप्रकरणी राजेश टोपे आणि त्यांच्या पीएच्या सीबीआय चौकशीच्या मागणीवरुन मनोज जरांगे पाटील सरकारवरच भडकले आहेत. शिंदे-फडणवीस सरकारच्या डोक्यात वेगळं काही आहे का, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे.