व्हिडिओ

Manoj Jarange Patil : मतदानाच्या रुपात उठाव करावा लागणार आणि तो जनता 100 टक्के करणार

मनोज जरांगे पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला.

Published by : Siddhi Naringrekar

मनोज जरांगे पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, 100 टक्के मतदान या राज्यातील जनतेनं करणं आवश्यक आहे. आपल्याला जिथे जिथे न्याय पाहिजे त्या क्षेत्रात हेच क्षेत्र आहे बदल घडवण्याचे आणि न्याय मिळवून देण्याचं. म्हणून मतदान प्रत्येकाने करायला पाहिजे. घरी बसून एक दिवस काय उपयोग नाही.

तुम्हाला जर अपेक्षा आहे. गोरगरिब जनतेच्या न्यायासाठी तर तुम्हाला मतदान करावंच लागणार आहे. त्याशिवाय बदल होणार नाही. प्रत्येक महाराष्ट्रातल्या मतदारबांधवांना माझी विनंती आहे की, आपण 100 टक्के मतदान करावं. मतदानाच्या रुपात उठाव करावा लागणार आहे आणि तो जनता 100 टक्के करणार. असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Baramati Malegaon Election : माळेगाव साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अजित पवार, उपाध्यक्षपदी कोणाची निवड? जाणून घ्या...

Mahesh Manjrekar : 'यांच्या भावनांशी खेळलात, तर याद राखा...'; आज समजणार 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यानंतर महायुतीचे नेते गोंधळलेले; संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांना टोला

Devendra Fadanvis Podcast : 'एक नवी सुरुवात करतोय...'; मुख्यमंत्री पॉडकास्टच्या माध्यमातून साधणार संवाद, पंढरपुरातून केली घोषणा