व्हिडिओ

Manoj Jarange : गर्वाला कधी वाढ नसते, गर्व एक दिवस संपतो; जरांगेंची सरकारवर टीका

मराठा आरक्षणावरून जरांगेंनी सरकारवर टीका केलेली आहे. राज्यसरकारला गर्व असल्याचा जरांगेंनी आरोप केलेला आहे. तर सरकारला मराठ्यांनी दिलेल्या सत्तेचा गर्व आहे असं जरांगेंनी म्हटलेलं आहे.

Published by : Team Lokshahi

मराठा आरक्षणावरून जरांगेंनी सरकारवर टीका केलेली आहे. राज्यसरकारला गर्व असल्याचा जरांगेंनी आरोप केलेला आहे. तर सरकारला मराठ्यांनी दिलेल्या सत्तेचा गर्व आहे असं जरांगेंनी म्हटलेलं आहे. गर्वाला कधी वाढ नसते, गर्व एक दिवस संपतो असा हल्लाबोल जरांगे पाटलांनी सरकारवर केलेला आहे.

मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत, उपोषण करत आहेत आणि या पार्श्वभुमीवर त्यांनी पुन्हा एकदा सरकारवर टीका केलेली आहे. एकीकडे सत्ताधारी पक्षाकडून जरांगे पाटलांवर टीका होत असताना दुसरीकडे जरांगे पाटील ही टीका करत असताना दिसत आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup 2025 PAK vs UAE : पाकिस्तानी क्रिकेट टीम आशिया चषकातून बाहेर? PAK vs UAE सामना रद्द होण्याच्या चर्चांनंतर खळबळ

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदा असं घडणार! एकाच वेळी संपूर्ण घर नॉमिनेट करण्याची वेळ का आली?

Uddhav Thackeray On Meenatai Statue : "हे करणारे दोनचं व्यक्ती असू शकतात" मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकण्याचा प्रकार, उद्धव ठाकरेंचा निशाणा कोणाकडे?

Uddhav Thackeray On Narendra Modi : “मोदी हे आपले शत्रू नाहीत, पण ते..." पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत उद्धव ठाकरेंनी केलं मोठ वक्तव्य