व्हिडिओ

Nilesh Rane : महाराष्ट्रातील पाणबुडी प्रकल्पाबाबत निलेश राणे यांनी केला 'हा' दावा

महाराष्ट्र लुटता यावा म्हणून उध्दव ठाकरे यांचे सरकार पाडले होते. आमदार खासदार फोडले गेले, मुंबई आणि महाराष्ट्राची लूट करता यावी', असे खासदार संजय राऊत यांनी सरकारला टोला लगावला आहे.

Published by : Team Lokshahi

महाराष्ट्र लुटता यावा म्हणून उध्दव ठाकरे यांचे सरकार पाडले होते. आमदार खासदार फोडले गेले, मुंबई आणि महाराष्ट्राची लूट करता यावी', असे खासदार संजय राऊत यांनी सरकारला टोला लगावला आहे. तर 'दुसरीकडे महाराष्ट्रातील पाणबुडी प्रकल्प अजून रद्द झालेला नाही', असा दावा भाजपचे नेते निलेश राणे यांनी केले आहे. देशात जिथे जिथे किनारपट्टी आहे, तिथे हा प्रकल्प होऊ शकतो. प्रकल्प रद्द झाला आणि गुजरातला गेला ही गोष्ट खोटी आहे', असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा