व्हिडिओ

Nilesh Rane : महाराष्ट्रातील पाणबुडी प्रकल्पाबाबत निलेश राणे यांनी केला 'हा' दावा

महाराष्ट्र लुटता यावा म्हणून उध्दव ठाकरे यांचे सरकार पाडले होते. आमदार खासदार फोडले गेले, मुंबई आणि महाराष्ट्राची लूट करता यावी', असे खासदार संजय राऊत यांनी सरकारला टोला लगावला आहे.

Published by : Team Lokshahi

महाराष्ट्र लुटता यावा म्हणून उध्दव ठाकरे यांचे सरकार पाडले होते. आमदार खासदार फोडले गेले, मुंबई आणि महाराष्ट्राची लूट करता यावी', असे खासदार संजय राऊत यांनी सरकारला टोला लगावला आहे. तर 'दुसरीकडे महाराष्ट्रातील पाणबुडी प्रकल्प अजून रद्द झालेला नाही', असा दावा भाजपचे नेते निलेश राणे यांनी केले आहे. देशात जिथे जिथे किनारपट्टी आहे, तिथे हा प्रकल्प होऊ शकतो. प्रकल्प रद्द झाला आणि गुजरातला गेला ही गोष्ट खोटी आहे', असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला?

Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज

Pune Metro : पुणे मेट्रोच्या स्वारगेट–कात्रज मार्गावर दोन नवीन स्थानकांना मंजुरी

Kolhapur Panchaganga River : पंचगंगेची धोका पातळीकडे संथ गतीने वाटचाल; 79 बंधारे अद्यापही पाण्याखालीच