व्हिडिओ

राज्यातील बंद सहकारी साखर कारखाने पुन्हा सुरू होण्याची शक्यता

राज्यातील बंद सहकारी साखर कारखाने पुन्हा सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

राज्यातील बंद सहकारी साखर कारखाने पुन्हा सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण इथेनॉल प्रकल्प सुरु करुन कारखाने आर्थिकदृष्ट्या सक्षम करणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच केंद्र सरकारने 2030 पर्यंत देशाचे साखर उत्पादन 450 लाख टन करण्याचे आणि वर्षाला एक हजार कोटी लिटर साखर कारखाना आधारित इथेनॉल निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा