व्हिडिओ

राज्यातील बंद सहकारी साखर कारखाने पुन्हा सुरू होण्याची शक्यता

राज्यातील बंद सहकारी साखर कारखाने पुन्हा सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

राज्यातील बंद सहकारी साखर कारखाने पुन्हा सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण इथेनॉल प्रकल्प सुरु करुन कारखाने आर्थिकदृष्ट्या सक्षम करणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच केंद्र सरकारने 2030 पर्यंत देशाचे साखर उत्पादन 450 लाख टन करण्याचे आणि वर्षाला एक हजार कोटी लिटर साखर कारखाना आधारित इथेनॉल निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mumbai Water Supply : मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली, विंधन विहीर खोदकामाला परवानगी

OBC : ओबीसी आरक्षणाच्या लढ्यात भरत कराड यांचा प्राणत्याग; कुटुंबाला आर्थिक मदतीची मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Weather News : गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नका; राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा, 'या' जिल्ह्यांना अलर्ट

Narendra Modi : नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधानांचे मोदींकडून अभिनंदन; भारत-नेपाळ मैत्रीचे अधोरेखन