व्हिडिओ

Mumbai: अनोळखी व्यक्ती पाळत ठेवत असल्याचा लाड यांचा दावा

प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे.

Published by : Team Lokshahi

प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांचे मुख्यमंत्री आणि मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र पाठवले आहे. आपल्या जिवाला धोका असल्याच पत्रात नमूद केले आहे. अनोळखी व्यक्ती कडून पाळत ठेवली जात असल्याचा पत्रात दवा करण्यात आलेला आहे. गायकवाड नामक व्यक्ती वेगवेगळ्या मार्गाने जिवे मारण्याच्या प्रयत्नात असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pune : पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरणातील पाच आरोपींना अटक

Asia Cup : भारत-पाकिस्तान सुपर-4 मध्ये पुन्हा आमनेसामने

Latest Marathi News Update live : राज्यात आज ॲलोपॅथी डॉक्टरांचा संप

EVM : आता ईव्हीएम मशीनवर दिसणार रंगीत छायाचित्र; केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय