व्हिडिओ

Ramdas Athawale | Rahul Gandhi यांचा पासपोर्ट रद्द करा, रामदास आठवलेंची मागणी | Marathi News

रामदास आठवले म्हणाले की, मला असं वाटतं की, राहुल गांधी जर आरक्षण बंद करण्याची गोष्ट करतील तर कॉंग्रेस पार्टी संपून जाईल.

Published by : Team Lokshahi

रामदास आठवले म्हणाले की, मला असं वाटतं की, राहुल गांधी जर आरक्षण बंद करण्याची गोष्ट करतील तर कॉंग्रेस पार्टी संपून जाईल आणि कॉंग्रेस सत्तेत आल्यानंतर आरक्षण जेव्हा लोकसभेत निवडणूक होत्या तेव्हा त्यांनी संविधानाचं नाव लोकांनपुढे केलं होतं. तेव्हा ते म्हणाले होते, मोदी सरकार येईल तेव्हा ते आरक्षण काढेल, मोदी सरकार येईल तेव्हा संविधान धोक्यात येईल असं म्हणारे राहुल गांधी आता आरक्षण संपवायचं बोलत आहेत. पण आम्ही लोकं जोपर्यंत आहोत तोपर्यंत आरक्षण बंद होणार नाही. राहुल गांधी यांनी त्यांचा बालिशपणा सोडला पाहिजे. त्यांनी देशातील जनते बद्दल उलट सुलट बोलणं देखील थांबवलं पाहिजे. त्यामुळे राहुल गांधींच्या बोलण्याने आरक्षण बंद होणार नाही.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा