Ramdas Athawale on Raj Thackeray 
व्हिडिओ

राज ठाकरेंची महायुतीला गरज नाही- आठवले

महायुतीला राज ठाकरेंची गरज नसल्याचं रामदास आठवले म्हणाले. राज ठाकरे यांची निवडणुकीत हवा गेली असून त्यांचे स्वप्न भंग झालं असल्याची टीका त्यांनी केली आहे.

Published by : Team Lokshahi

रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांना महायुतीसोबत घेण्याच्या निर्णयावर टीका केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, "महायुतीसोबत राज ठाकरे यांना घेतल्याने काही फायदा नाही." त्यांनी पुढे सांगितले की, "आपण असताना महायुतीला राज ठाकरे यांची गरज नसल्याचे स्पष्ट आहे." रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांच्या निवडणुकीतील पराभवावर टिप्पणी केली आहे. "राज ठाकरे यांना वाटत होते की, त्यांच्याशिवाय सत्ता येणार नाही, मात्र त्यांचे स्वप्न भंग झालं आहे," अशी टीका केली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा