व्हिडिओ

रामदास कदम यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले...

रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. रामदास कदम म्हणाले की, आनंद दिघे यांचा ठाणे जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा उद्धव ठाकरे यांनी मागितला होता हे मला माहीत आहे.

त्याच काळामध्ये ज्यावेळी हा अपघात घडला ते हॉस्पिटलला अॅडमिट होते त्या 8 - 10 दिवसाच्या दरम्यान स्वत: आनंद दिघे मला बोलले होते.

स्वत: आनंद दिंघेंची माझी चर्चा झाली होती. म्हणून ही गोष्ट नक्की आहे आनंद दिघे यांचे खच्चीकरण करण्याचे काम उद्धव ठाकरे करीत होते हे 100% सत्य आहे. असे रामदास कदम म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?