व्हिडिओ

रामदास कदम यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले...

रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. रामदास कदम म्हणाले की, आनंद दिघे यांचा ठाणे जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा उद्धव ठाकरे यांनी मागितला होता हे मला माहीत आहे.

त्याच काळामध्ये ज्यावेळी हा अपघात घडला ते हॉस्पिटलला अॅडमिट होते त्या 8 - 10 दिवसाच्या दरम्यान स्वत: आनंद दिघे मला बोलले होते.

स्वत: आनंद दिंघेंची माझी चर्चा झाली होती. म्हणून ही गोष्ट नक्की आहे आनंद दिघे यांचे खच्चीकरण करण्याचे काम उद्धव ठाकरे करीत होते हे 100% सत्य आहे. असे रामदास कदम म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा