व्हिडिओ

Ramdas Athawale | 'देशात जातनिहाय जनगणना होणं आवश्यक'; रामदास आठवलेंची मागणी

'देशात जातनिहाय जनगणना होणं आवश्यक आहे' रामदास आठवले यांनी जातनिहाय जनगणनेबाबत वक्तव्य केलं आहे.

Published by : Team Lokshahi

'देशात जातनिहाय जनगणना होणं आवश्यक आहे' रामदास आठवले यांनी जातनिहाय जनगणनेबाबत वक्तव्य केलं आहे. जातनिहाय जनगणनेसाठी मी संसदेत मागणी करेन असं ही रामदास आठवले म्हणाले आहेत. जनगणनेला तांत्रिक कारणांमुळे उशिर होत आहे असं ही रामदास आठवले म्हणाले आहेत.

तर पुढे ते म्हणाले की, राहुल गांधी आता म्हणतं आहेत ओबीसीचे जातनिहाय जनगणना करा. त्यांच सरकार असताना त्यांनी हे सगल केलं नाही. पण आता मात्र ते म्हणतं आहेत तुम्ही विरोधकांनी ते केलं पाहिजे. तर सरकारची तांत्रिक अडचणींमुळे त्यामुळे संसदेच काम थांबलं आहे, असं रामदास आटवले म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा