व्हिडिओ

Ration Card: केंद्र सरकारकडून रेशन कार्डच्या नियमात मोठे बदल

केंद्र सरकारकडून रेशन कार्डच्या नियमात मोठे बदल करण्यात आलेले आहेत. रेशन धारकांना तांदळाऐवजी केंद्र सरकारकडून गहू, डाळ, पीठ, हरभरा, मीठ, साखर, तेल आणि मसाले अशा गोष्टी देण्यात येणार आहेत.

Published by : Team Lokshahi

केंद्र सरकारकडून रेशन कार्डच्या नियमात मोठे बदल करण्यात आलेले आहेत. रेशन धारकांना तांदळाऐवजी केंद्र सरकारकडून गहू, डाळ, पीठ, हरभरा, मीठ, साखर, तेल आणि मसाले अशा गोष्टी देण्यात येणार आहेत. ज्या गोष्टी घरामध्ये लागतात जेवण बनवण्यासाठी आणि पोषकतत्त्वांचा विचार करून धान्य वाटप नियमामध्ये बदल केल्याची माहिती समोर आली आहे. या बदलातून केंद्र सरकारने रेशन धारकांना मोठा दिलासा दिला असल्याचं समोर येत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : थोड्याच वेळात राज ठाकरे यांची पत्रकार परिषद

Raj Thackeray - Devendra Fadnavis : राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Pune : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव राजगड; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऐतिहासिक निर्णय

Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज