व्हिडिओ

Ration Card: केंद्र सरकारकडून रेशन कार्डच्या नियमात मोठे बदल

केंद्र सरकारकडून रेशन कार्डच्या नियमात मोठे बदल करण्यात आलेले आहेत. रेशन धारकांना तांदळाऐवजी केंद्र सरकारकडून गहू, डाळ, पीठ, हरभरा, मीठ, साखर, तेल आणि मसाले अशा गोष्टी देण्यात येणार आहेत.

Published by : Team Lokshahi

केंद्र सरकारकडून रेशन कार्डच्या नियमात मोठे बदल करण्यात आलेले आहेत. रेशन धारकांना तांदळाऐवजी केंद्र सरकारकडून गहू, डाळ, पीठ, हरभरा, मीठ, साखर, तेल आणि मसाले अशा गोष्टी देण्यात येणार आहेत. ज्या गोष्टी घरामध्ये लागतात जेवण बनवण्यासाठी आणि पोषकतत्त्वांचा विचार करून धान्य वाटप नियमामध्ये बदल केल्याची माहिती समोर आली आहे. या बदलातून केंद्र सरकारने रेशन धारकांना मोठा दिलासा दिला असल्याचं समोर येत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा