व्हिडिओ

Kandivali : कांदिवली समतानगरमधील पाणीटंचाईने त्रस्त रहिवाशांनी दरेकरांशी चर्चा करण्यास दिला नकार

कांदिवलीच्या समतानगरात पाण्यासाठी रहिवाशांचं आंदोलन सुरु आहे. 25 मार्चपासून रहिवाशांना 15 मिनिटे पाणी येत असल्याचा आरोप केला जात आहे.

Published by : Dhanshree Shintre

कांदिवलीच्या समतानगरात पाण्यासाठी रहिवाशांचं आंदोलन सुरु आहे. 25 मार्चपासून रहिवाशांना 15 मिनिटे पाणी येत असल्याचा आरोप केला जात आहे. वारंवार सांगूनही पाणी दिलं जात नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. म्हाडा इमारतीच्या पुर्नविकास झालेल्या इमारतीला कमी पाणी देत असल्याचा आरोप केला जात आहे.

भाजप नेते प्रवीण दरेकरांकडून रहिवाशांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र रहिवाशांकडून दरेकरांचं काहीही ऐकून घेण्यास नकार आला आहे. लोकं ऐकून घेण्याच्या मानसिकतेत नसल्याने दरेकरांना परत फिरावं लागलं. म्हाडा इमारतीचा पुनर्विकास करून सरोवा कॉम्प्लेक्स बांधण्यात आला. समता नगरच्या 32 मजली सरोवा इमारत कॉम्पल्समध्ये 2000 कुटुंबे राहतात. आजूबाजूच्या बांधलेल्या नवीन इमारतीत बिल्डर 24 तास पाणी देत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा