व्हिडिओ

EVM चं तंत्रज्ञान Rahul Gandhi यांनी आणलं ; पवारांच्या टीकेला Sadabhau Khot यांचं प्रत्युत्तर

सदाभाऊ खोत यांनी पवार आणि राहुल गांधींवर टीका करत EVM तंत्रज्ञान राजीव गांधींनी आणलं होतं असं म्हटलंय. काँग्रेसच्या आंदोलनावर खोतांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.

Published by : shweta walge

सदाभाऊ खोत यांनी मारकडवाडीतून शरद पवार आणि राहुल गांधींवर जोरदार टीकास्त्र डागलंय. EVM हे नवं तंत्रज्ञान राजीव गांधींनी आणलं होतं आणि आता काँग्रेस त्याविरोधात आंदोलन करत आहेत. असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केलाय. तर लग्नावरूनही खोतांनी राहुल गांधीवर टीका केलीये. तर खळं लुटणारा गावात येऊन गेला म्हणत शरद पवारांवरही घणाघाती टीका केलीय.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना धनलाभ होण्याची शक्यता, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

PM Narendra Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक सन्मानित व्यक्ती

Malnourished Children : राज्यात कुपोषित बालकांचा आकडा धडकी भरवणारा ; महिला आणि बालविकास मंत्र्यांची माहिती

Deepika Padukone : दीपिका पदुकोण हॉलिवूडमध्ये इतिहास रचणार! 'Walk of Fame'वर स्थान मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री