व्हिडिओ

EVM चं तंत्रज्ञान Rahul Gandhi यांनी आणलं ; पवारांच्या टीकेला Sadabhau Khot यांचं प्रत्युत्तर

सदाभाऊ खोत यांनी पवार आणि राहुल गांधींवर टीका करत EVM तंत्रज्ञान राजीव गांधींनी आणलं होतं असं म्हटलंय. काँग्रेसच्या आंदोलनावर खोतांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.

Published by : shweta walge

सदाभाऊ खोत यांनी मारकडवाडीतून शरद पवार आणि राहुल गांधींवर जोरदार टीकास्त्र डागलंय. EVM हे नवं तंत्रज्ञान राजीव गांधींनी आणलं होतं आणि आता काँग्रेस त्याविरोधात आंदोलन करत आहेत. असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केलाय. तर लग्नावरूनही खोतांनी राहुल गांधीवर टीका केलीये. तर खळं लुटणारा गावात येऊन गेला म्हणत शरद पवारांवरही घणाघाती टीका केलीय.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा