व्हिडिओ

Samana Editorial : नगरसेवक फोडण्यासाठी पालिकेचा निधी : सामना | Thackeray vs Shinde

पावसाअभावी राज्यातील पाण्याचा प्रश्न गंभीर होत चाललाय आणि त्यावर सरकार दरबारी काही उपाय योजना दिसत नसल्याचं भाष्य करत सामानाकडून राज्यसरकारवर टीका करण्यात आलेली आहे.

Published by : Team Lokshahi

पावसाअभावी राज्यातील पाण्याचा प्रश्न गंभीर होत चाललाय आणि त्यावर सरकार दरबारी काही उपाय योजना दिसत नसल्याचं भाष्य करत सामानाकडून राज्यसरकारवर टीका करण्यात आलेली आहे. राज्यातील धरणांमध्ये सरासरी 42 टक्के पाणीसाठा आहे. नगरसारख्या जिल्ह्यात आताच दीड लाख लोक टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. राज्यातील 358 पैकी 264 तालुक्यांत दुष्काळचा वणवा आहे. शाळा बंद पडतील, गावांचे स्थलांतर होईल. या गंभीर स्थितीतून मार्ग काढणारी इच्छाशक्ती आज या राज्यकर्त्यांत दिसत नाही. असा घणणात सामन्यातून केला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा