व्हिडिओ

Sambhajiraje Write Letter to Governor | संभाजीराजेंचं राज्यपाल राधाकृष्णन यांना पत्र, कारण काय?

संभाजीराजे छत्रपती यांनी बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणावर राज्यपाल राधाकृष्णन यांना पत्र लिहिलंय. शिष्टमंडळाला भेटीसाठी वेळ देण्याची मागणी.

Published by : shweta walge

बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यपालांना पत्र लिहिलंय. शिष्टमंडळाला भेटीसाठी वेळ देण्याची यावेळी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे मागणी करण्यात आलीय. राज्यपालांशी चर्चा करुन बीडमधील घटनेच्या तपासाबाबत चर्चा केली जाण्याची शक्यता आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा