Sanjay Raut
Sanjay Raut Team Lokshahi
व्हिडिओ

संजय राऊतांची राज्य सरकारवर जोरदार टीका

Published by : Team Lokshahi

संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्यातलं महायुती सरकार हे दिल्लीने तयार केलेलं आहे. देवेंद्र फडणवीस हे या सरकारमधील मदारी असून उरलेले दोघं त्यांची दोन माकडं आहेत. या शब्दात त्यांनी सरकारवर टीका केली आहे. राज्यातलं हे सरकार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी आणलेलं नाही तर ईडी आणि सीबीआयने तयार केलेलं आहे. असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

Jayant Patil : भुजबळ साहेब नाराज हे आम्ही ऐकून आहे

Summers: उन्हातून घरी आल्यावर चुकूनही करू नका 'या' गोष्टी...

India Alliance Meeting : बीकेसीत इंडिया आघाडीचं शक्तिप्रदर्शन, मविआ उमेदवारांच्या प्रचारासाठी होणार सभा

Anil Deshmukh : तटकरे साहेब हॉटेलमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना भेटले; आमच्या संपर्कात जरी ते आले तरी आम्ही त्यांना घेणार नाही

Kejriwal Meet Thackeray : इंडिया आघाडीच्या सभेआधी केजरीवाल घेणार ठाकरेंची भेट