Sanjay Raut Team Lokshahi
व्हिडिओ

संजय राऊतांची राज्य सरकारवर जोरदार टीका

राज्यातलं महायुती सरकार हे दिल्लीने तयार केलेलं

Published by : Team Lokshahi

संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्यातलं महायुती सरकार हे दिल्लीने तयार केलेलं आहे. देवेंद्र फडणवीस हे या सरकारमधील मदारी असून उरलेले दोघं त्यांची दोन माकडं आहेत. या शब्दात त्यांनी सरकारवर टीका केली आहे. राज्यातलं हे सरकार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी आणलेलं नाही तर ईडी आणि सीबीआयने तयार केलेलं आहे. असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा