Sanjay Raut Team Lokshahi
व्हिडिओ

संजय राऊतांची राज्य सरकारवर जोरदार टीका

राज्यातलं महायुती सरकार हे दिल्लीने तयार केलेलं

Published by : Team Lokshahi

संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्यातलं महायुती सरकार हे दिल्लीने तयार केलेलं आहे. देवेंद्र फडणवीस हे या सरकारमधील मदारी असून उरलेले दोघं त्यांची दोन माकडं आहेत. या शब्दात त्यांनी सरकारवर टीका केली आहे. राज्यातलं हे सरकार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी आणलेलं नाही तर ईडी आणि सीबीआयने तयार केलेलं आहे. असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mahayuti : महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला; भाजपच्या वाट्याला 48% पदं येणार

Latest Marathi News Update live : वाशिम जिल्ह्यात सलग 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस

Ind Vs Eng Mohammed Siraj : इंग्लंडचा कार्यक्रम केला! मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या 2 महत्त्वाच्या विकेट घेतल्या अन् पाहा काय झाल

Mobile Hang Problem: मोबाईल सतत होतोय हँग? जाणून घ्या कारण...