Sanjay Raut Team Lokshahi
व्हिडिओ

संजय राऊतांची राज्य सरकारवर जोरदार टीका

राज्यातलं महायुती सरकार हे दिल्लीने तयार केलेलं

Published by : Team Lokshahi

संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्यातलं महायुती सरकार हे दिल्लीने तयार केलेलं आहे. देवेंद्र फडणवीस हे या सरकारमधील मदारी असून उरलेले दोघं त्यांची दोन माकडं आहेत. या शब्दात त्यांनी सरकारवर टीका केली आहे. राज्यातलं हे सरकार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी आणलेलं नाही तर ईडी आणि सीबीआयने तयार केलेलं आहे. असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Uttar Pradesh Crime : नोरा फतेहीसारखी फिगर मिळवण्यासाठी पतीने केला पत्नीचा छळ; नेमकं प्रकरण काय?

Asia Cup 2025 : ब्रोंको टेस्ट पास करा तरचं संघात चान्स! BCCI चा नवा नियम; ब्रोंको टेस्ट म्हणजे काय? Bronco Test

Rohit Pawar : शिखर बँक घोटाळाप्रकरणी आमदार रोहित पवारांची जातमुचलक्यावर सुटका

Raigad Boat Accident : रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, बचावकार्य युद्धपातळीवर