व्हिडिओ

Sanjay Raut : जोपर्यंत महाराष्ट्रात फडणवीस आहेत, तोपर्यंत मराठी माणसाला सुख, शांतता लाभणार नाही

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Published by : Siddhi Naringrekar

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत म्हणाले की, ही भाजपची कारस्थानं असतात. याला राजकारणातला फडणवीस टच म्हणतात. जोपर्यंत महाराष्ट्रात फडणवीस आहेत, तोपर्यंत मराठी माणसाला सुख आणि शांतता लाभणार नाहीत.

त्याच्यामुळे महाराष्ट्र सुखात, शांततेत नांदवायचा असेल तर या महाराष्ट्रात आम्हाला सत्तांतर घडवावं लागेल. या सगळ्यांना हा जो कचरा आहे. या सगळ्यांनी केलेल्या गंभीर आर्थिक गुन्ह्याबद्दल आणि सत्तेच्या गैरवापराबद्दल खटले दाखल करावे लागतील. असे संजय राऊत म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा