व्हिडिओ

400 जागा जिंकणार हे भाजप कोणत्या आधारावर सांगत आहे; शरद पवारांचा घणाघात

भाजपने लोकसभा निवडणुकांचे बिगुल फुंकले आहे. यावर शरद पवार यांनी आज भाजपवर हल्लाबोल केला आहे

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : मोदी की गॅरंटी है, अबकी चारशे पार म्हणत भाजपने लोकसभा निवडणुकांचे बिगुल फुंकले आहे. यावर शरद पवार यांनी आज भाजपवर हल्लाबोल केला आहे. शरद पवार गटाच्या दोन दिवसीय शिबिरातून त्यांनी भाजपावर टीकास्र सोडलं आहे. देशाच्या अनेक राज्यात भाजपची सत्ता नाही. मग 400 जागा जिंकणार हे भाजप कोणत्या आधारावर सांगत आहे, असा सवाल शरद पवारांनी विचारला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा