व्हिडिओ

400 जागा जिंकणार हे भाजप कोणत्या आधारावर सांगत आहे; शरद पवारांचा घणाघात

भाजपने लोकसभा निवडणुकांचे बिगुल फुंकले आहे. यावर शरद पवार यांनी आज भाजपवर हल्लाबोल केला आहे

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : मोदी की गॅरंटी है, अबकी चारशे पार म्हणत भाजपने लोकसभा निवडणुकांचे बिगुल फुंकले आहे. यावर शरद पवार यांनी आज भाजपवर हल्लाबोल केला आहे. शरद पवार गटाच्या दोन दिवसीय शिबिरातून त्यांनी भाजपावर टीकास्र सोडलं आहे. देशाच्या अनेक राज्यात भाजपची सत्ता नाही. मग 400 जागा जिंकणार हे भाजप कोणत्या आधारावर सांगत आहे, असा सवाल शरद पवारांनी विचारला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Chhatrapati Sambhajinagar : भयंकर! क्रीडा शिक्षकांची शाळेतील विद्यार्थ्यांना बेदम मारहाण; पालकांमध्ये तीव्र संताप

Latest Marathi News Update live : जितेंद्र आव्हाड यांना धमकीचा मेसेज

Iraq Mall Fire : इराकमधील मॉलमध्ये भीषण आग; 50 जणांचा मृत्यू

Jitesh Sharma : लॉर्ड्समध्ये RCB स्टार जितेश शर्माला सुरक्षारक्षकाने अडवलं; दिनेश कार्तिकने केली मदत