व्हिडिओ

400 जागा जिंकणार हे भाजप कोणत्या आधारावर सांगत आहे; शरद पवारांचा घणाघात

भाजपने लोकसभा निवडणुकांचे बिगुल फुंकले आहे. यावर शरद पवार यांनी आज भाजपवर हल्लाबोल केला आहे

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : मोदी की गॅरंटी है, अबकी चारशे पार म्हणत भाजपने लोकसभा निवडणुकांचे बिगुल फुंकले आहे. यावर शरद पवार यांनी आज भाजपवर हल्लाबोल केला आहे. शरद पवार गटाच्या दोन दिवसीय शिबिरातून त्यांनी भाजपावर टीकास्र सोडलं आहे. देशाच्या अनेक राज्यात भाजपची सत्ता नाही. मग 400 जागा जिंकणार हे भाजप कोणत्या आधारावर सांगत आहे, असा सवाल शरद पवारांनी विचारला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mumbai Monorail : मुंबईची मोनोरेल काही काळ राहणार बंद; तांत्रिक बिघाडावर तोडगा काढण्यासाठी निर्णय

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आईसोबतच्या आठवणींना उजाळा दिला,म्हणाले...

PM Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज वाढदिवस; डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन करुन दिल्या शुभेच्छा

Latest Marathi News Update live : आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन