व्हिडिओ

Sharad Pawar: मतदानाच्या टक्केवारीबाबत शरद पवारांकडून चिंता व्यक्त

महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यांत निवडणूक घेण्याची गरज नव्हती, मोदींना सभा घेता याव्यात म्हणून 5 टप्पे पाडले, असा आरोप शरद पवार यांनी भाजपवर केला आहे.

Published by : Sakshi Patil

महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यांत निवडणूक घेण्याची गरज नव्हती, मोदींना सभा घेता याव्यात म्हणून 5 टप्पे पाडले, असा आरोप शरद पवार यांनी भाजपवर केला आहे. मतदानांच्या टक्केवारीबाबतही पवारांनी चिंता व्यक्त केली आहे. निवडणूक आयोगाबाबत तक्रार असल्याचं देखील पवार यांनी म्हटलं आहे.

पहिल्या टप्प्यात मतदारांची टक्केवारी कमी आहे. कडक उन्हाळ्यामुळे मतांची टक्केवारी कमी झाली. 50% च्या आत अनेक ठिकाणी मतदान झालं असं महाराष्ट्रात कधी झालं नाही. तिसऱ्या टप्प्यात थोडी टक्केवारी वाढत जाईल. तिसऱ्या टप्प्यात मतदान चांगल होईल असं वाटतं आहे, असं शरद पवार म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Niket Dalal Death: देशाचे पहिले दिव्यांग आयर्नमॅन निकेत दलालांचे निधन; हॉटेलमधील मुक्काम ठरला अखेरचा!

Latest Marathi News Update live : राज ठाकरे यांची कार्यकर्त्यांना तंबी

Ramayana Teaser : बहुचर्चित 'रामायण'चा टीजर प्रदर्शित, रणबीर कपूर आणि साई पल्लवीच्या लूकने वेधलं लक्ष

Laxman Hake : गिरगाव चौपाटीतील समुद्रात उतरून लक्ष्मण हाकेंचं आंदोलन; तर पोलिसांकडून धरपकड