Lokshahi Update Team Lokshahi
व्हिडिओ

CM मला तुमच्याशी बोलायचं | अतिरिक्त उसाचा गाळप, शेतकरी हवालदिल

बीडमधील नामदेव जाधव या शेतकऱ्याने ऊस पेटवून दिला

Published by : Team Lokshahi

राज्यात अतिरिक्त ऊस गाळपाचा प्रश्न दिवसेंदिवस जटील होतोय... यंदा राज्यात 12 लाख 32 हजार हेक्टरवर उसाची (sugarcane)लागवड झाली... त्यामुळे अतिरिक्त उसाच्या गाळपाची मोठी समस्या निर्माण झालीय... परिणामी बीडमधील नामदेव जाधव या शेतकऱ्याने ऊस पेटवून दिला आणि स्वताच्या आयुष्याचीही अखेर केली... शिवाय आणखी एका शेतकऱ्याने ऊस पेटवून दिलाय... कारण एकच उसाचं गाळप होत नाही... साखर कारखानदार अतिरिक्त ऊस गाळपासाठी प्रतिसाद देत नाहीत... त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय... म्हणून साखर कारखानदार ऐकणार नसतील तर... सरकारने अतिरिक्त ऊसाची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरू लागलीय... याच बाबतीत राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांशी बोलायचंय....

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Jacqueline Fernandez : दिल्ली उच्च न्यायालयाचा अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला झटका; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील याचिका फेटाळली

Iran - Israel War : 'विश्वसनीय हमी दिल्याशिवाय कोणत्याही चर्चेला अर्थ नाही'; इराणच्या राजदूतांनी दिला तेहरानच्या अटींवर भर

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

Fake Crop Insurance : नांदेडमधील 'बोगस' पीक विमा घोटाळा उघड; बीडचे 9 एजंट, उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या नावानेही विमा