Lokshahi Update
Lokshahi Update Team Lokshahi
व्हिडिओ

CM मला तुमच्याशी बोलायचं | अतिरिक्त उसाचा गाळप, शेतकरी हवालदिल

Published by : Team Lokshahi

राज्यात अतिरिक्त ऊस गाळपाचा प्रश्न दिवसेंदिवस जटील होतोय... यंदा राज्यात 12 लाख 32 हजार हेक्टरवर उसाची (sugarcane)लागवड झाली... त्यामुळे अतिरिक्त उसाच्या गाळपाची मोठी समस्या निर्माण झालीय... परिणामी बीडमधील नामदेव जाधव या शेतकऱ्याने ऊस पेटवून दिला आणि स्वताच्या आयुष्याचीही अखेर केली... शिवाय आणखी एका शेतकऱ्याने ऊस पेटवून दिलाय... कारण एकच उसाचं गाळप होत नाही... साखर कारखानदार अतिरिक्त ऊस गाळपासाठी प्रतिसाद देत नाहीत... त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय... म्हणून साखर कारखानदार ऐकणार नसतील तर... सरकारने अतिरिक्त ऊसाची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरू लागलीय... याच बाबतीत राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांशी बोलायचंय....

अलिबागच्या सभेत उद्धव ठाकरेंचा PM मोदींवर निशाणा, म्हणाले; "एकनाथ खडसेंचा मला फोन आला आणि..."

"छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला पण आज परिस्थिती बदलली"; शरद पवारांचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा

"३७० कलम हटवलं पण दहशतवाद अजून संपला नाही", सांगलीच्या सभेत आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

“..तर पुढच्या वेळी आम्हाला काळे झेंडे दाखवा”, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भोरच्या सभेत स्पष्टच सांगितलं

'अजितदादांना 4 जूनला मिशा काढाव्या लागतील' अजितदादांच धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांची खरमरीत टीका