रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरुन सुनील तटकरेंनी संताप व्यक्त केलाय. माणगाव तहसील कार्यालयातील आढावा बैठकीत तटकरेंनी अधिकाऱ्यांना चांगलंच खडसावलं.समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं अधिकाऱ्यांची कानउघडणी केलीय. तटकरे एवढ्यावरच थांबले नाहीतत्यांनी अधिकाऱ्यांना भरसभेत एक तास उभं राहण्याची शिक्षाही दिलीय.