व्हिडिओ

Igatpuri: स्वराज्य संघटना भुजबळांविरोधात मैदानात

मंत्री छगन भुजबळ यांनी काल जालन्यात ओबीसी एल्गार मोर्चात मनोज जारंगे पाटील यांच्यावर टीका केल्यानंतर आता स्वराज्य संघटना आक्रमक झाली

Published by : Team Lokshahi

मंत्री छगन भुजबळ यांनी काल जालन्यात ओबीसी एल्गार मोर्चात मनोज जारंगे पाटील यांच्यावर टीका केल्यानंतर आता स्वराज्य संघटना आक्रमक झाली असून मंत्री छगन भुजबळ यांनी दोन समाजात तेढ निर्माण करू नये त्याच प्रमाणे इगतपुरी येथे होणाऱ्या शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहू नये आणि जर मराठा समाजाला चॅलेंज करायचं असेल तर पोलीस प्रशासन बाजूला ठेवावे असा इशारा स्वराज्य संघटना जिल्हाप्रमुख रुपेश नाठे यांनी दिला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा