कोकण रेल्वे विस्कळीत झाली आहे. संगमश्वेर रत्नागिरी दरम्यान तेजस इंजिनमध्ये बिघाड झाल्याने कोंकण रेल्वे उशीराने धावत आहेत.
मुंबईमधून मडगावकडे जाणाऱ्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने इतर गाड्या या उशीराने आहेत. रत्नागिरीहून दुसरे इंजिन आणेपर्यंत मांडवी मंगला लक्षद्वीप आणि दिवा एक्सप्रेस ,दोन्ही कडच्या गाड्या उशिराने धावणार आहेत.