व्हिडिओ

Maharashtra: केंद्राने पाठवला होता 12 किल्ल्यांचा नावांचा प्रस्ताव

जागतिक वारसा स्थळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांच्या नावाचा प्रस्ताव केंद्र सरकारने युनेस्कोला पाठवला होता.

Published by : Dhanshree Shintre

जागतिक वारसा स्थळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांच्या नावाचा प्रस्ताव केंद्र सरकारने युनेस्कोला पाठवला होता. या प्रस्तावानंतर युनेस्कोचे अधिकारी ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये राज्यामध्ये येणार असल्याची माहिती आहे. दौऱ्याच्या नियोजनासाठी आणि प्रस्तावातील गड-किल्ल्यांच्या संवर्धन कामाबाबत राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांनी मंत्रालयात नुकतीच बैठक घेतली होती. या बैठकीला युनेस्कोचे भारताचे प्रतिनिधीही उपस्थित होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Nitesh Rane On Manoj Jarange : जरांगे चिचुंद्री म्हणाले, "पण मी हिंदुत्वाचं काम करत राहीन"

Chitra Wagh on Supriya Sule : "मोठ्या ताई तु इधर-उधर की बात...", कालच्या भेटीवरुन चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल

Manoj Jarange Protest : मराठा–ओबीसी संघर्षाचा नवा अध्याय; भुजबळांचा जरांगेंवर घणाघाती हल्ला

दुकानदार काचेच्या ग्लासात लिंबू का ठेवतात ? जाणून घ्या...