व्हिडिओ

Maharashtra: केंद्राने पाठवला होता 12 किल्ल्यांचा नावांचा प्रस्ताव

जागतिक वारसा स्थळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांच्या नावाचा प्रस्ताव केंद्र सरकारने युनेस्कोला पाठवला होता.

Published by : Dhanshree Shintre

जागतिक वारसा स्थळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांच्या नावाचा प्रस्ताव केंद्र सरकारने युनेस्कोला पाठवला होता. या प्रस्तावानंतर युनेस्कोचे अधिकारी ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये राज्यामध्ये येणार असल्याची माहिती आहे. दौऱ्याच्या नियोजनासाठी आणि प्रस्तावातील गड-किल्ल्यांच्या संवर्धन कामाबाबत राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांनी मंत्रालयात नुकतीच बैठक घेतली होती. या बैठकीला युनेस्कोचे भारताचे प्रतिनिधीही उपस्थित होते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा