व्हिडिओ

Toll Free: मुंबईच्या प्रवेशद्वारांवर वाहनांसाठी टोलमुक्ती? सप्टेंबर २०२७नंतर ‘एमएमआरडीए’मार्फत वसुली

वसुलीचे कंत्राट २०२७ मध्ये संपुष्टात आल्यानंतर मुंबईच्या प्रवेशद्वारांवर ‘एमएमआरडीए’-मार्फत टोलवसुली केली जाणार आहे.

Published by : Team Lokshahi

Toll Free: मुंबईच्या प्रवेशद्वारांवर वाहनांसाठी टोलमुक्ती? सप्टेंबर २०२७ नंतर ‘एमएमआरडीए’मार्फत वसुली मनसेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर टोलमुक्तीच्या मागणीने उचल खाल्ली असली तरी मुंबईत येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना २०२७ नंतर टोलपासून मुक्तता मिळण्याची शक्यता नाही.

कारण वसुलीचे कंत्राट २०२७ मध्ये संपुष्टात आल्यानंतर मुंबईच्या प्रवेशद्वारांवर ‘एमएमआरडीए’-मार्फत टोलवसुली केली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडील मुंबईच्या प्रवेशद्वारावरील टोलवसुलीचे कंत्राट 2027 मध्ये संपणार आहे. त्यामुळे मुंबईत येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना टोल भरावाच लागणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sanjay Rauat : "हे सरकार म्हणजे हवा भरलेले फुगे"; विजयी मेळाव्यानंतर राऊतांची पहिली प्रतिक्रिया

Uddhav Thackeray on Devendra Fadanvis : आंतरपाट दूर करणारे अनाजी पंत म्हणत उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर थेट निशाणा

Sanjay Shirsat On Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "पडझड ही उबाठा गटाची झाली, राज ठाकरेंची नाही"

Raj Thackeray On Devendra Fadnavis : "माझे वडील आणि काका इंग्रजीत शिकले पण..." फडणवीसांच्या टीकेला राज ठाकरेंकडून सडेतोड उत्तर