व्हिडिओ

Toll Free: मुंबईच्या प्रवेशद्वारांवर वाहनांसाठी टोलमुक्ती? सप्टेंबर २०२७नंतर ‘एमएमआरडीए’मार्फत वसुली

वसुलीचे कंत्राट २०२७ मध्ये संपुष्टात आल्यानंतर मुंबईच्या प्रवेशद्वारांवर ‘एमएमआरडीए’-मार्फत टोलवसुली केली जाणार आहे.

Published by : Team Lokshahi

Toll Free: मुंबईच्या प्रवेशद्वारांवर वाहनांसाठी टोलमुक्ती? सप्टेंबर २०२७ नंतर ‘एमएमआरडीए’मार्फत वसुली मनसेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर टोलमुक्तीच्या मागणीने उचल खाल्ली असली तरी मुंबईत येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना २०२७ नंतर टोलपासून मुक्तता मिळण्याची शक्यता नाही.

कारण वसुलीचे कंत्राट २०२७ मध्ये संपुष्टात आल्यानंतर मुंबईच्या प्रवेशद्वारांवर ‘एमएमआरडीए’-मार्फत टोलवसुली केली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडील मुंबईच्या प्रवेशद्वारावरील टोलवसुलीचे कंत्राट 2027 मध्ये संपणार आहे. त्यामुळे मुंबईत येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना टोल भरावाच लागणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा