Uday Samant team lokshahi
व्हिडिओ

'विरोधकांची दुटप्पी भूमिका जनतेला कळली', उदय सामंतांची विरोधकांवर टीका

विरोधकांची दुटप्पी भूमिका जनतेला कळली असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले आहे. त्यांनी EVM वरुन विरोधकांवर टीका केली आहे.

Published by : Team Lokshahi

राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. मात्र, विरोधकांकडून महायुतीच्या यशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. ईव्हीएम आणि मतदान प्रक्रियेवरून विरोधकांकडून आरोप सुरू आहेत. 'जिंकले की EVM चांगलं, हरले की वाईट?' अशी टीका राज्याचे माजी मंत्री उदय सामंत यांनी विरोधकांवर केली. त्यांनी म्हटलं की, विरोधकांची दुटप्पी भूमिका आता जनतेला कळली आहे. विरोधक प्रत्येक वेळी निवडणुकीत पराभव झाला की EVM चा मुद्दा उपस्थित करतात, मात्र जिंकल्यावर त्याच यंत्रणेचे कौतुक करतात, असे सामंतांनी सांगितले. त्यांच्या या टीकेमुळे विरोधकांवर चांगलाच हल्लाबोल केला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Lalbaugcha Raja 2025 : मुंबईत गणेशोत्सवासाठी लालबागच्या राजाभोवती आधुनिक सुरक्षा; एआय तंत्रज्ञानाचा वापर

Uddhav Thackeray : ठाकरे गटाला धक्का; माजी महापौर शिंदे गटात दाखल

Mira Road Accident : जीर्ण इमारतीचा स्लॅब कोसळून 4 वर्षीय बालकाचा मृत्यू

Maharashtra Weather Update: इशारा! पुढील काही दिवस 16 राज्यांत मुसळधार पावसाचा अंदाज; महाराष्ट्रात दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता