Uday Samant team lokshahi
व्हिडिओ

'विरोधकांची दुटप्पी भूमिका जनतेला कळली', उदय सामंतांची विरोधकांवर टीका

विरोधकांची दुटप्पी भूमिका जनतेला कळली असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले आहे. त्यांनी EVM वरुन विरोधकांवर टीका केली आहे.

Published by : Team Lokshahi

राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. मात्र, विरोधकांकडून महायुतीच्या यशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. ईव्हीएम आणि मतदान प्रक्रियेवरून विरोधकांकडून आरोप सुरू आहेत. 'जिंकले की EVM चांगलं, हरले की वाईट?' अशी टीका राज्याचे माजी मंत्री उदय सामंत यांनी विरोधकांवर केली. त्यांनी म्हटलं की, विरोधकांची दुटप्पी भूमिका आता जनतेला कळली आहे. विरोधक प्रत्येक वेळी निवडणुकीत पराभव झाला की EVM चा मुद्दा उपस्थित करतात, मात्र जिंकल्यावर त्याच यंत्रणेचे कौतुक करतात, असे सामंतांनी सांगितले. त्यांच्या या टीकेमुळे विरोधकांवर चांगलाच हल्लाबोल केला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

गरमागरम डाळ, भात अन् त्यावर तूप घालून खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या

Sanjay Raut : 'राज्याच्या सामाजिक, राजकीय वातावरणात नवे बदल घडणार'; संजय राऊतांचं विजयी मेळाव्याबाबत सूचक वक्तव्य

Latest Marathi News Update live : विधानभवन परिसरात प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक

School Bus Accident : विद्यार्थ्यांनी भरलेल्या स्कूल बसला चंदनापुरी घाटात अपघात, विद्यार्थी जखमी