Ulhas Bapat 
व्हिडिओ

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण

विरोधी पक्ष नेते पद हे सरकारमधील एक महत्त्वाचा भाग असतो. विधानसभेचे लागलेले निकाल हे अनपेक्षित असल्याचं घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं म्हणणं आहे.

Published by : Team Lokshahi

राज्यात विधानसभा निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत महायुतीने निर्विवाद वर्चस्व मिळवलं आहे. महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे. या निकालाबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. लोकशाहीत विरोधी पक्षनेता असणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडे विरोधी पक्षनेते पदासाठी संख्याबळ नसलं तरी विधानसभा अध्यक्ष आणि सरकार याबाबत मोठं मन दाखवून निर्णय घेऊ शकतो. विरोधी पक्ष नेते पद हे सरकारमधील एक महत्त्वाचा भाग असतो. विधानसभेचे लागलेले निकाल हे अनपेक्षित असल्याचं घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं म्हणणं आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा