व्हिडिओ

Raigad Guardian Minister: पालकमंत्रीपदाचा तिढा सुटणार? भरत गोगावले यांचा दावा

रायगड पालकमंत्री पदाचा वाद मिटणार? भरत गोगावले यांचा दावा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यासाठी शिवसेनेचे तीन आमदार मंत्रालयात पोहचले.

Published by : Prachi Nate

रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद दिल्ली दौऱ्यावरून आल्यावर मिटवतील असा दावा मंत्री भरत गोगावले यांनी केला आहे. रायगड पालकमंत्री पदाबाबत २ दिवसात निर्णय होणार, असं मंत्री भरत गोगावले यांनी वक्तव्य केल आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यासाठी रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे तीन आमदार मंत्रालयात पोहचले आहेत.

रायगड जिल्हा पालकमंत्री पदाचा वाद सुरू असतानाच रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे तीन ही आमदार मंत्री भरत गोगावले यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यासाठी मंत्रालयात पोहचले आहेत. शिवसेना आमदार महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी आणि रोजगार हमी योजना मंत्री भरतशेठ गोगावले मंत्रालयात दाखल झालेत. तसेच शिवसेना व राष्ट्रवादी वादावर पडदा पडण्याची शक्यता देखील वर्तावली जात आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा