Farmers Loss Due To Rain 
Weather Update

Farmers Loss Due To Rain : राज्यात नुकत्याच पडलेल्या पावसानं काढणीला आलेलं पिकाचं नुकसान

पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची बळीराजाची मागणी

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

  • राज्यात नुकत्याच पडलेल्या पावसानं काढणीला आलेलं पिकाचं नुकसान

  • पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची बळीराजाची मागणी

(Farmers Loss Due To Rain) राज्यात पावसाने विश्रांती घेतली असतानाच उकाड्याचा जोर वाढला असतानाच पुन्हा एकदा काही ठिकाणी मुसळधार पावसाला सुरूवात झालेली पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत असून महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळी संकट आहे.

अनेक ठिकाणी शेतीपिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून अनेक शेतशिवाऱ्यात पाणी शिरुन शेतीचे नुकसान झालं आहे. राज्यात नुकत्याच पडलेल्या पावसानं काढणीला आलेलं पिकाचं मोठ्या नुकसान झालं असून लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी बळीराजाकडून करण्यात येत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा